परमवीरला काढून टाकल्यावर का सुचलं ! त्यांची चौकशी झाली पाहिजे. - राज ठाकरे


न्युज महाराष्ट्र टाईम्स:

मुंबई- आज राज ठाकरे यांनी पत्रकार घेऊन विविध विषयांवर आपले परखड मत मांडले. खास कोरोना परस्थिती, मिळणारी आरोग्य सेवा, बेडस व औषधी व इतल सुविधांची कमतरता या बाबत मुख्यमंत्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगितले.

     

पत्रकारच्या प्रश्ना उत्तर देताना राज ठाकरे यांनी अनिल देशमुख यांच्या राजिनामा बाबत विचारले असता देशमुखांचा राजिनामा महत्त्वाचा नाही. तर मुळ विषय अंबानी च्या घरासमोरील ठेवलेली स्फोटकांची गाडी कोणी ठेवली याचा शोध महत्त्वाचा. कायम मुळ विषयां भरकटत जातो.

     तसेच परमवीर यांना पदावरून काढून टाकल्यावरच का सुचलं हे महत्त्वाचे त्यामुळे परमवीर यांची चौकशी झाली पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या